• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, September 3, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

मी टीका करणार नाही, पण माझ्यावर टीका केल्यास व्याजासह प्रतिउत्तर देऊ – बजरंग सोनवणे

Prarambh Team by Prarambh Team
May 2, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
बीड : लोकसभेच्या निवडणूकीत मते मागत असताना कुणावर ही टीका – टिप्पणी करणार नाही. मात्र आमच्यावर जे कुणी टीका टिप्पणी करतील. त्यांना जशाच तसे प्रतिउत्तर व्याजासाहित दिले जाईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. तर भाजप उमेदवार आणि महायुतीच्या नेत्यांना अडवून घोषणाबाजी करून गावात येवू दिले जात नाही. हे त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाचे फलित असून त्यांचे हे दुर्दैव असल्याची कोपरखळी देखील त्यांनी मारली.
बीड येथे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया विकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी व्यक्तिगत पातळीवर कोणावरही टीका करणार नाही. मात्र माझ्यावर टीका टिप्पणी होत असेल तर मी गप्प बसणार नसून त्याची परतफेड जरूर केली जाईल. ती सुध्दा व्याजासहित करू. जिल्ह्यामध्ये जागोजागी भाजपच्या उमेदवार व कार्यकर्त्यांना लोकांनी आतापर्यंत प्रश्न विचारून त्यांच्या गाड्या अडवून घोषणाबाजी करीत आहेत. हे भाजपच्या माजी पालकमंत्री उमेदवार, मावळत्या खासदार आणि विद्यमान पालकमंत्र्यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाचे फलित असू शकते अशी मिश्किल कोपरखळी बजरंग सोनवणे यांनी मारली. आम्ही निवडणूक जातीवर नव्हे तर विकास कामावर व पुढे काय कराल, या पुढचं व्हिजन काय असेल याच्यावर लढवत आहोत. मात्र केवळ निवडणुकीसाठी भाजप आणि त्यांचे कार्यकर्ते जातीवादपणा करीत आहेत. आतापर्यंत आम्हाला २५ वर्ष कुणबी जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित ठेवले आहे. ही निवडणूक ओबीसी आणि मराठा अशी होत नसून एकाच प्रवर्गात होत आहे. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी पालकमंत्री व उमेदवार हे अशा प्रकारचे जातीवाद करीत आहेत.
पालकमंत्री हे सरपंचांना धमकी देत असल्याचे वक्तव्य करीत आहेत. निधीसाठी सरकारच्या दारात येऊ नका अशा प्रकारचे वक्तव्य करीत आहेत. परंतु सरपंचपद संविधानिक पद असून स्व. राजीव गांधी यांनी पंचायत राजच्या माध्यमातून सरपंचांना गावच्या विकासासाठी दिलेला निधी हा त्यांचा अधिकार आहे. त्याला कुणाच्या शिफारशीची गरज नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. राजकीय जीवनात प्रारब्ध ठरण्याचा अधिकार हा जनतेचा आहे. मात्र जनतेचे प्रारब्ध ठरविणारे तुम्ही कोण ? असा खणखणीत सवाल पालकमंत्री व भाजप उमेदवाराला त्यांनी केला. निवडणूक लढवीत असताना भावनिक नव्हे तर मतदारसंघ संघासाठी जर तुमचे व्हिजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना भावनिक करून किती दिवस निवडणुका लढविणार ? असाही सवाल केला. सत्तेत असताना केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा देण्याची जबाबदारी माझी नव्हे तर सत्ताधाऱ्यांची आहे. लोकप्रतिनिधीनी त्यांनी केलेला विकास लोकांना सांगितला पाहिजे. अशी पुष्टी जोडली. जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते, पाणी पुरवठ्याची जलजिवन विकास विकास योजना, वीज या मूलभूत कामाचा आढावा मंत्री आणि खासदार यांनी घ्यायला हवा. परंतु त्यांना यासाठी वेळ नाही असेही ते म्हणाले. अद्यापही जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न सुटलेला नाही. तसेच पीकविमा, अनुदान याबाबत प्रश्न जर सत्ताधारीकडून सुटत नसेल तर हे पाप कोणाचे ? असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था चांगल्या चालवल्या. परंतु भाजपच्या ताब्यात गेलेल्या डीसीसी बँकेचे काय झाले ? यात अनेक भाजपच्या नेत्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका दोन-दोन वर्ष होत नाहीत. हे सुद्धा भाजपचे अपयशच आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कांदा, कापूस, सोयाबीन या पिकांना भाव मिळत नाही. शेतमालाच्या आधारभूत किमती ठरविण्याचा केंद्र सरकारचा अधिकार आहे. त्यासाठी या खासदारांचे योगदान काय ? तुमच्या या पदाचा जिल्हावासियांना काय फायदा ? असा प्रश्न उपस्थित केला. तर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे. असे पालकमंत्री सांगतात. मग स्व. मुंडे साहेबावर अत्यंत खालच्या पातळीत टीका करून त्यांना कोणी रडविले ? असा ही प्रतिप्रश्न केला तुमच्या सोबत निवडणुकीत कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर देताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, जे दिवसा माझ्यासोबत आहेत, ते रात्री सुद्धा माझ्या सोबत आहेत. मात्र दिवसा भाजप सोबत असलेले रात्री कुणासोबत आहेत हे मला सांगता येत नाही असे म्हणून खळबळ उडवून दिली आहे. सत्ता असताना सत्तेचा वापर करून केलेली विकास कामे या मुद्यावर निवडून लढवायला हवी. मात्र केवळ भावनेवर लोकांना भावनिक करून निवडणूक जिंकता येत नसते. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यास ते निवडून येणारच अशी असा दृढ आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या प्रा. सुशिलाताई मोराळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर व परमेश्वर सातपुते हे उपस्थित होते.





Previous Post

गोदावरीचे पाणी सिंदफणेत आणण्यासाठी प्रयत्न करणार

Next Post

शांततापूर्ण निवडणूक होण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे: निवडणूक निरीक्षक अजीमुल हक

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

August 26, 2025
मस्साजोग प्रकरणात शासन-प्रशासनाने न्याय द्यावा- आ.संदीप क्षीरसागर

मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला – आ.संदीप क्षीरसागर

August 26, 2025
ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

August 19, 2025
जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

August 15, 2025
बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध  – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

August 15, 2025
वैद्यनाथ बँकेवर ना. पंकजाताई मुंडेंचं वर्चस्व कायम

वैद्यनाथ बँकेवर ना. पंकजाताई मुंडेंचं वर्चस्व कायम

August 12, 2025
बीडचा दिल्लीत डंका; खा.सोनवणेंच्या आक्रमक पावित्र्यामुळे सभागृह तहकूब

बीडचा दिल्लीत डंका; खा.सोनवणेंच्या आक्रमक पावित्र्यामुळे सभागृह तहकूब

August 12, 2025
सात वर्षानंतर आईवडिलांची झाली मुलाशी भेट..

सात वर्षानंतर आईवडिलांची झाली मुलाशी भेट..

August 8, 2025
मतदारसंघातील रस्ते आणि विविध विकास कामासंदर्भातील आ.क्षीरसागरांच्या मागण्यांना ना.अजितदादांची सकारात्मकता

मतदारसंघातील रस्ते आणि विविध विकास कामासंदर्भातील आ.क्षीरसागरांच्या मागण्यांना ना.अजितदादांची सकारात्मकता

August 7, 2025
श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता 286 कोटींवरून होणार 351 कोटींचा!

श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता 286 कोटींवरून होणार 351 कोटींचा!

August 7, 2025
Next Post
शांततापूर्ण निवडणूक होण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे: निवडणूक निरीक्षक अजीमुल हक

शांततापूर्ण निवडणूक होण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे: निवडणूक निरीक्षक अजीमुल हक

या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

बीड मतदार संघ विकासाच्या पाठीशी पंकजाताईंचा विजय आता निश्चित – धनंजय मुंडे

बीड मतदार संघ विकासाच्या पाठीशी पंकजाताईंचा विजय आता निश्चित - धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

August 26, 2025

मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला – आ.संदीप क्षीरसागर

ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

वैद्यनाथ बँकेवर ना. पंकजाताई मुंडेंचं वर्चस्व कायम

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा