• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, September 18, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

सावता परिषदेने अरण विकास प्रश्नाला वाचा फोडली – कल्याण आखाडे

Prarambh Team by Prarambh Team
April 25, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
Beed प्रतिनिधी:  वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्या गेलेल्या तिर्थक्षेत्र अरण विकास प्रश्नाला सावता परिषदेने ऐरणीवर आणून वाचा फोडली असल्याचे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी म्हटले. श्रीक्षेत्र अरण येथे चंदनऊटी सोहळ्यानिमित्त आयोजित भक्त मेळ्याप्रसंगी ते बोलत होते.
              पुढे बोलताना श्री. आखाडे म्हणाले की, तिर्थक्षेत्र अरणच्या विकासाचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा सावता परिषदेने उचललेला असून सावता संदेश यात्रा काढून अरण प्रश्नाबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम हाती घेतले. अरण ते संभाजीनगर या सावता संदेश यात्रेसोबतच संघटनेचे मेळावे, अधिवेशने, मोर्चे, आंदोलने आदी माध्यमातून हा विषय सातत्याने लावून धरलेला आहे.
             गर्दी नाही म्हणून विकास नाही आणि विकास नाही म्हणून गर्दी नाही या दुष्टचक्रात अरणचा विकास अडकला होता. म्हणूनच सावता परिषदेच्या वतीने अरण येथे वारंवार राज्यव्यापी मेळावे आयोजित करून लाखो भाविक समाज बांधवांची गर्दी जमविली. अरणच्या विकासासाठी सरकार दरबारी पाठपुरावा तर केलाच पण त्याच बरोबर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह तात्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, धनंजयराव मुंडे, पंकजाताई मुंडे, अतुल सावे, महादेवराव जानकर, दत्तात्रय भरणे आदी मंत्र्यांना निमंत्रित करून प्रत्यक्ष सरकारच अरण दरबारी आणले. यामाध्यमातून खिजगिणतीतच नसलेल्या अरण विकास प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्याचे महत्वाचे काम सावता परिषदेने केलेले आहे. सावता परिषदेमुळेच आम्ही अरणला गेलो, अरण बघितले असे असंख्य जन सांगतात, हिच खरी सावता परिषदेच्या कामाची पावती म्हणावी लागेल. अरणच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्याचे आम्ही स्वागत करू. कोणाच्याही प्रयत्नातून होवो पण अरणचा विकास झाला पाहिजे हि आपली प्रांजळ भूमिका आहे. मात्र केवळ आम्हाला विरोध करायचा म्हणून समाजात गैरसमज निर्माण करून चांगल्या कामात खोडा घालणे अत्यंत चुकीचे आहे. आपण असल्या अपप्रवत्तीला कदापि भीक घालणार नाही आणि समाज बांधवांनीही खोडळसांना थारा देता कामा नये. अरणचा विकास हा आमचा ध्यास असून सत्ता असो वा नसो अरणच्या विकासासाठी सावता परिषदेचे प्रयत्न अविरतपणे सुरू राहतील असे त्यांनी म्हटले.
        याप्रसंगी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, रविकांत महाराज वसेकर, सावता महाराज वसेकर, दादा महाराज वसेकर, किर्तनकार दयाघन महाराज (पंढरपूर), भागवताचार्य संतोष महाराज शास्त्री (आळंदी), भजनसम्राट सदानंद महाराज मगर (पैठण) यांना निमंत्रित करण्यात आले होते.
          सावता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मयुर वैद्य, प्रदेश महासचिव गणेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रविण गाडेकर, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश संघटक बापुराव धोंडे, शिवाजी येवारे, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. गोपाळ बुरबुरे, मराठवाडा अध्यक्ष शिवानंद झोरे, संपर्कप्रमुख विष्णूपंत खेत्रे, संघटक सौ.शारदाताई कोथंबिरे, पश्चिम महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष राहुल जावळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष मृदुल माळी, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, पुणे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्निल कोद्रे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उद्धव भुजबळ, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, अहमदनगर जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, पिंपरी चिंचवड महानगर जिल्हाध्यक्ष चेतन वाघमारे, माढा तालुकाध्यक्ष डॉ.भारत कुबेर, पंढरपूर तालुकाध्यक्ष तुकाराम माळी, दादासाहेब चौधरी, जनार्धन बारवकर, परमेश्वर ढवळे, विजय जगताप, राहुल दुधे, बाबा वाघुले, अशोक हजारे, पोपट बनसोडे, भारत गोरे, प्रज्वल राऊत, अशोक कातखडे, डॉ. विलास राऊत, सौ.रोहिणी काळे, सौ.आशा गायकवाड, सौ.छाया पडसाळकर, मराठी हॉटस्पॉटचे संपादक शरद शिंदे आदी सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह समाज बांधवांची उपस्थिती होती.





Previous Post

सुमंत रूईकरांच्या मृत्युचे राजकारण करू नका जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे आवाहन

Next Post

शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करा – नवनाथ शिराळे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

September 17, 2025
मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

September 17, 2025
बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

September 16, 2025
जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

September 16, 2025
17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

September 11, 2025
जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

September 10, 2025
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

September 8, 2025
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

September 8, 2025
जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

September 6, 2025
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

September 3, 2025
Next Post
शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करा – नवनाथ शिराळे

शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करा – नवनाथ शिराळे

राष्ट्रवादीसह मतदार संघातील मायबाप जनता माझे कुटुंब -आ.संदीप क्षीरसागर

राष्ट्रवादीसह मतदार संघातील मायबाप जनता माझे कुटुंब -आ.संदीप क्षीरसागर

मतदार यादीमध्ये मुळ व्यापार्‍यांची नावे कमी करून घरातील व जिल्हाबाहेरील व्यापार्‍यांचे नावे!

मतदार यादीमध्ये मुळ व्यापार्‍यांची नावे कमी करून घरातील व जिल्हाबाहेरील व्यापार्‍यांचे नावे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

September 17, 2025

मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा