• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, September 18, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home बीड जिल्हा गेवराई

शंभर दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा

Prarambh Team by Prarambh Team
November 15, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

परिवर्तन केले तरच गेवराईचे प्रश्न सुटतील – पूजाताई मोरे


गेवराई – आपल्या भागातील प्रश्न आजपर्यंत सुटले नाहीत, प्रस्थापित घराण्यांनी तुम्हाला वाटेल तसे वागवून घेतले आहे. आपण त्यांना काही विचारत नाही आणि ते आपल्याला काही सांगत नाहीत, हे किती दिवस चालायचे ? गेवराई मतदार संघाचा विकास करायचा असेल तर परिवर्तन करावेच लागेल, यासाठी माझ्यासारख्या तुमच्या हक्काच्या लेकराला मतदानरुपी मदत करा आणि तुमचा स्वतःचा आवाज विधानसभेत पाठवा, असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार पूजाताई मोरे यांनी मतदारांना केले.
अवघ्या आठ दिवसांवर मतदान येऊन ठेपले असून, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार पूजाताई मोरे यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्या आपली भूमिका पटवून देत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांची जाहीर सभा नुकतीच झाली असून, यामुळे मतदार संघातून पूजाताई मोरे यांना प्रचंड मोठा पाठिंबा मिळतो आहे. पूजाताई मोरे यांनी तालुक्यातील केकत पांगरी, रोहितळ, बेलगुडवाडी, ठा.आडगाव, कोलतेवाडी, जातेगाव, गोळेगाव आदी गावांना भेटी देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी पूजाताई मोरे आक्रमक भाषण करताना म्हणाल्या की, परिवर्तन ही काळाची गरज आहे, परिवर्तन केल्याशिवाय तालुक्याचा विकास होऊ शकणार नाही. आजही मूलभूत प्रश्न तसेच पडून असून, पंडित -पवार ते प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. केवळ दहशतीचे राजकारण करून त्यांनी आमदारकी मिळविल्या असून ती दहशत आता उलथून टाकण्याची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या की, शंभर दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा. आमचे दुर्दैव आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलो आहोत, पंडित, पवार यांचे नशीब चांगले आहे जे मोठ्या घरात जन्माला आले आहेत. आपल्या नावाच्या जोरावर त्यांनी आमदारकी मिळविल्या कामे मात्र काहीच केले नाही. तालुक्यातील सगळे मूलभूत प्रश्न तसेच पडून आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी कारखान्याचा वापर केला. केवळ कारखान्यामधून विकास साधता येत नाही. मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी भरीव कामाची गरज आहे. कष्टकऱ्यांना आणि निराधारांना त्यांचा हक्क देण्याची गरज आहे. आमदारकी ही शोक म्हणून मिळवायची नसते आणि वापरायचीही नसते असे त्या म्हणाल्या. यासाठी परिवर्तन होण्याची गरज आहे आणि परिवर्तन झाले तरच आपल्या भागाचा विकास होईल असे त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले.

गेवराईचे आमदार आरक्षणासह
शेतकऱ्याचा प्रश्न मांडत नाहीत-
गेवराई मतदार संघाचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांच्या खूप समस्या आहेत. त्या समस्या सोडविणे लांबच, मात्र त्या समस्या मांडण्याचे काम सुद्धा आमदार करीत नाहीत. प्रश्न मांडले तरच ते सुटत असतात, मात्र आमदार प्रश्नच मांडत नसतील तर ते सुटणार कसे ? शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत आरक्षणा विषयी कधीही आमदार बोलत नाहीत. आरक्षणावर त्यांनी त्यांची भूमिका यापूर्वीच जाहीर करायला हवी होती, मात्र तसे त्यांनी केले नाही. केवळ मताचे राजकारण सुरू असून, निवडून येणे आणि आमदार होणे एवढेच या लोकांचे ध्येय असल्याची टीका पूजाताई मोरे यांनी बोलताना केली.

चौकट –
प्रस्थापित राजकारण्यांना हद्दपार
करण्याची जबाबदारी मतदारांची –
गेवराई तालुक्यामध्ये प्रस्थापित घराण्याचे बिनकामाचे तण वाढले आहे. हे बिनकामाचे तण काढून टाकताना परिवर्तन घडवावे लागेल. यासाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी ठरविले तरच परिवर्तन घडू शकते. प्रश्न सोडवायचे असतील, विकास आपल्या दारी आणायचा असेल तर मतदारांनी परिवर्तन घडवून आणले पाहिजे, अशी जाणीव करून देत पूजाताई मोरे यांनी आपल्या परिसरातील विकासासाठी परिवर्तनाची किती गरज आहे हे ग्रामस्थांना यावेळी पटवून दिले.





Previous Post

बीड मतदारसंघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद वाढली

Next Post

धनंजय मुंडेंची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घाटनांदूरला प्रचार सभा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

September 17, 2025
मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

September 17, 2025
बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

September 16, 2025
जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

September 16, 2025
17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

September 11, 2025
जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

September 10, 2025
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

September 8, 2025
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

September 8, 2025
जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

September 6, 2025
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

September 3, 2025
Next Post
धनंजय मुंडेंची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घाटनांदूरला प्रचार सभा

धनंजय मुंडेंची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घाटनांदूरला प्रचार सभा

सर्व मराठा सेवकांचे ठरले… आता फक्त अनिल दादा आणि दादाच

सर्व मराठा सेवकांचे ठरले... आता फक्त अनिल दादा आणि दादाच

मुस्लिम आरक्षण प्रश्न विधिमंडळात मांडणारे पाहिले नेते विनायकराव मेटे होते – ज्योती मेटे

मुस्लिम आरक्षण प्रश्न विधिमंडळात मांडणारे पाहिले नेते विनायकराव मेटे होते - ज्योती मेटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

September 17, 2025

मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा