• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, May 9, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

जिल्हा प्रशासन व भ्रष्ट नेत्यांनी मिळून घेतला चार निष्पाप मुलांचा बळी – आ. विनायकराव मेटे

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
February 13, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
नदीपात्रात सहा दिवसापुर्वी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या कुटूंबाची आ.मेटेंनी घेतली भेट
फक्त भेट न देता या परिवारातील इतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली
 बीड :  गेवराई तालुक्यातील शहाजानपुर चकला येथील चार मुलांचा गेल्या सहा दिवसापुर्वी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मुत्यू झाला होता. या कुटूंबाची रविवार,दि.13 फेब्रुवारी रोजी आ. विनायकराव मेटे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी या परिवारातील इतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे. यावेळी बोलताना आ. विनायकराव मेटे म्हणाले की, या चार जणांचा बळी काही नेते व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसेच बीड जिल्ह्याला सामाजिक न्यायमंत्री पद मिळाले असून ज्या दलित कुटूंबातील अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्या परिवाराला मदत करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांना इतर कामातुन वेळ मिळत नसल्याचे मत आ. विनायकराव मेटे यांनी यावेळी व्यक्त केले.
वाळू माफियावरच नव्हे तर महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनातील मोठ्या लॉबीवर कारवाई होणे अपेक्षित होते.परंतु नेहमीसारखे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे.जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते महसूल व पोलिस प्रशासनातील लोकांचे स्वतःचे ट्रक ट्रॅक्टर व हायवा असल्याने वाळू माफिया सोबत वाळू उपसा धंद्यासाठी प्रशासनातील या लोकांकडून जोरदार मदत होत असल्याचा आरोप आ. मेटे यांनी यावेळी केला.भ्रष्ट राजकीय नेते व प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून थातूरमातूर कारवाई प्रशासन मोकळे झाले आहे.असा आरोप आ.मेटे यांनी केला आहे.
वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात गेल्या सहा दिवसापुर्वी खेळण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मुत्यू झाला होता.रविवारी आ. विनायकराव मेटे यांनी या कुटूंबाची भेट घेत या कुटूंबाला मदतीचा हात दिला. कुटूंबातील इतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आ. विनायकराव मेटे यांनी स्विकारली. यासह  तुम्हाला अजून काही मदत लागली तर सांगा अशा शब्द सुद्धा आ. विनायकराव मेटे यांनी या कुटूंबाला दिला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. विनायकराव मेटे म्हणाले की, या चार अल्पवयीन मुलांचा बळी हा काही नेते व प्रशासनाने घेतला आहे. यासह जे गुन्हे नोंद केले आहे ते फक्त थातुरमातूर केले असल्याचे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले.
 एवढी मोठी घटना होऊन सुद्धा सामाजिक न्यायमंत्र्यांना वेळ मिळेना – आ.मेटे
गेवराई तालुक्यातील शहाजानपुर चकला येथे गेल्या सहा दिवसापुर्वी चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सामाजिक न्याय मंत्र्यांनी किमान जिल्ह्यातील ही गंभीर घटना पाहून भेट देणे आवश्यक होते परंतु त्यांना अजूनही वेळ मिळेना.दलित समाजातील ऊसतोड गोरगरीब बांधवांना अशा वेळी आधार देणे गरजेचे असताना.आतापर्यंत या ठिकाणी येऊन कुणीच आधार दिलेला नाही ही बाब लांछनादस्पद आहे
सामाजिक न्यायमंत्री यांना अजून सुद्धा या परिवाराला भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या परिवाराला भेट देऊन या कुटूंबाला प्रत्येकी 10 -10 लाखाची मदत देण्याची गरज आहे. परंतु त्यांना इतर कामातुन वेळ मिळत नसल्याचे मत आ. विनायकराव मेटे यांनी यावेळी व्यक्त केले.





Previous Post

सह्याद्री देवराईला लागलेली आग विझवण्यात वनविभागाला यश

Next Post

तर धनंजय मुंडे जेलमध्ये असते – करुणा शर्मा

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट

April 22, 2025
Next Post
तर धनंजय मुंडे जेलमध्ये असते – करुणा शर्मा

तर धनंजय मुंडे जेलमध्ये असते - करुणा शर्मा

गेवराईत खमक्या तहसीलदार देण्याची गरज…!

गेवराईत खमक्या तहसीलदार देण्याची गरज...!

तुमच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलोत…!

तुमच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलोत...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा