• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, July 14, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

Beed : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘परिवर्तन अटळच’

Prarambh Team by Prarambh Team
April 27, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
प्रस्थापितांच्या अमिषाला बळी पडू नका
आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम,अनिलदादा जगताप,राजेंद्र मस्के,कुंडलिक खांडे,रवींद्र दळवी,प्रभाकर कोलंगडे,नारायण काशिद,कल्याण आखाडे,बाळासाहेब घुमरे,सुशीलाताई मोराळे यांचे आवाहन
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट तयार
बीड  प्रतिनिधी :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेवटच्या टप्प्यात शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून विरोधकांचे भुलथापास मतदार बळी पडणार नसून शेतकर्‍यांच्या पोराला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुर्चीवर विराजमान करण्यासाठी मतदार बंधु भगिनी उद्याच्या मतदानाची वाट पाहत असून 40 वर्षाची सत्ता जात आहे. या मतदानाचे ते साक्षीदार होणार आहेत. परिवर्तन अटळ आहे हे प्रस्थापित ओळखून चुकले असून मतदारांना आमिष दाखवून आणि दबाव आणुन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुजान मतदार बांधव त्यांचा हा डाव हाणून पाडणार असून परिवर्तन अटळच आहे हे येत्या 29 तारखेला सिद्ध होणार आहे असे आवाहन शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या वतीने आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम,अनिलदादा जगताप,राजेंद्र मस्के,कुंडलिक खांडे,रवींद्र दळवी,प्रभाकर कोलंगडे,नारायण काशिद,कल्याण आखाडे,बाळासाहेब घुमरे,सुुशिलाताई मोराळे यांनी आवाहन केले आहे.
येणार्‍या पाच वर्षाच्या काळात बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नवाजले जाईल असे काम आम्ही करणार असून ही संधी डावलू नका, प्रस्थापितांना ज्या प्रमाणे बीड मतदार संघातून हद्दपार केले तीच वेळ आता आली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नंतर बीड नगर परिषदेमधून प्रस्थापितांना नामशेष करण्यासाठी येत्या 28 तारखेला शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना कपबशी समोर ठसा मारून प्रचंड मतानी विजयी करून परिवर्तन घडवावे असे शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ब्ल्यु प्रिंट तयार
शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ब्ल्यु प्रिंट तयार असून सत्तेवर येताच आम्ही पुढील प्रमाणे विकास कामे करणार आहोत. हमाल व मापाडी बांधवांकरता हक्काचे घरकुल व त्यांचा विमा,व्यापारी बांधवांकरिता वीज,पाणी,रस्ते आणि संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था,शेतकरी बांधव यांकरिता राहण्यासाठी व शेतीमाल ठेवण्यासाठी शेतकरी भवन बांधण्याचा मानस,कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व रस्ते,सौर पथदिवे,शौचालय,पिण्याचे पाणी व इतर व्यवस्था करणार अशा प्रकारची बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योजना आखली असून

प्रस्थापितांकडून 40 वर्षे शेतकरी,व्यापारी व हमालांची पिळवणुक
गेल्या चाळीस वर्षापासून प्रस्थापितांनी शेतकर्‍यांचे अनेकस्तरावर बेहाल केले असून त्यांचा विकास पुढील प्रमाणे आहे, चाळीस वर्षापासून गजानन सहकारी साखर कारखाना बंद ठेवला, गजानन सुतगिरणी जाळुन टाकली, खडीसाखर कारखाना बंद पडला तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांच्या मालाला कवडीमोल भाव दिला, हक्काच्या व्यापार्‍यांना डावलून जिल्ह्याबाहेरील व घरातील व्यापार्‍यांचा मतदारामध्ये समावेश केला. हमाल व मापाडी बांधवांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवले, त्यांचा आरोग्य विमा आत्तापर्यंत काढला नाही, व्यापारी बांधवांना जीव धोक्यात टाकून रात्री बे रात्री रहदारी करावी लागते, अनेक वेळा व्यापारी बांधवांवर जीव घेणे हल्ले व लुटमारीचे प्रकार घडले आहेत. त्यांच्या संरक्षणाचे कुठलेही ठोस पाऊले घेतले नाही. बाहेर गावावरून आलेल्या शेतकर्‍यांसाठी राहण्याची, जेवणाची, शौचालयाची, पाण्याची, वीजेची व्यवस्था नाही, हा चाळीस वर्षापासून केलेला प्रस्थापितांचा विकास आहे.


प्रस्थापितांच्या अमिषाला बळी पडू नका
आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम,अनिलदादा जगताप,राजेंद्र मस्के,कुंडलिक खांडे,रवींद्र दळवी,प्रभाकर कोलंगडे,नारायण काशिद,कल्याण आखाडे,बाळासाहेब घुमरे,सुशीलाताई मोराळे यांचे आवाहन
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट तयार
बीड  प्रतिनिधी :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेवटच्या टप्प्यात शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून विरोधकांचे भुलथापास मतदार बळी पडणार नसून शेतकर्‍यांच्या पोराला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुर्चीवर विराजमान करण्यासाठी मतदार बंधु भगिनी उद्याच्या मतदानाची वाट पाहत असून 40 वर्षाची सत्ता जात आहे. या मतदानाचे ते साक्षीदार होणार आहेत. परिवर्तन अटळ आहे हे प्रस्थापित ओळखून चुकले असून मतदारांना आमिष दाखवून आणि दबाव आणुन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुजान मतदार बांधव त्यांचा हा डाव हाणून पाडणार असून परिवर्तन अटळच आहे हे येत्या 29 तारखेला सिद्ध होणार आहे असे आवाहन शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या वतीने आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम,अनिलदादा जगताप,राजेंद्र मस्के,कुंडलिक खांडे,रवींद्र दळवी,प्रभाकर कोलंगडे,नारायण काशिद,कल्याण आखाडे,बाळासाहेब घुमरे,सुुशिलाताई मोराळे यांनी आवाहन केले आहे.
येणार्‍या पाच वर्षाच्या काळात बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नवाजले जाईल असे काम आम्ही करणार असून ही संधी डावलू नका, प्रस्थापितांना ज्या प्रमाणे बीड मतदार संघातून हद्दपार केले तीच वेळ आता आली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नंतर बीड नगर परिषदेमधून प्रस्थापितांना नामशेष करण्यासाठी येत्या 28 तारखेला शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना कपबशी समोर ठसा मारून प्रचंड मतानी विजयी करून परिवर्तन घडवावे असे शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ब्ल्यु प्रिंट तयार
शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ब्ल्यु प्रिंट तयार असून सत्तेवर येताच आम्ही पुढील प्रमाणे विकास कामे करणार आहोत. हमाल व मापाडी बांधवांकरता हक्काचे घरकुल व त्यांचा विमा,व्यापारी बांधवांकरिता वीज,पाणी,रस्ते आणि संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था,शेतकरी बांधव यांकरिता राहण्यासाठी व शेतीमाल ठेवण्यासाठी शेतकरी भवन बांधण्याचा मानस,कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व रस्ते,सौर पथदिवे,शौचालय,पिण्याचे पाणी व इतर व्यवस्था करणार अशा प्रकारची बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योजना आखली असून

प्रस्थापितांकडून 40 वर्षे शेतकरी,व्यापारी व हमालांची पिळवणुक
गेल्या चाळीस वर्षापासून प्रस्थापितांनी शेतकर्‍यांचे अनेकस्तरावर बेहाल केले असून त्यांचा विकास पुढील प्रमाणे आहे, चाळीस वर्षापासून गजानन सहकारी साखर कारखाना बंद ठेवला, गजानन सुतगिरणी जाळुन टाकली, खडीसाखर कारखाना बंद पडला तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांच्या मालाला कवडीमोल भाव दिला, हक्काच्या व्यापार्‍यांना डावलून जिल्ह्याबाहेरील व घरातील व्यापार्‍यांचा मतदारामध्ये समावेश केला. हमाल व मापाडी बांधवांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवले, त्यांचा आरोग्य विमा आत्तापर्यंत काढला नाही, व्यापारी बांधवांना जीव धोक्यात टाकून रात्री बे रात्री रहदारी करावी लागते, अनेक वेळा व्यापारी बांधवांवर जीव घेणे हल्ले व लुटमारीचे प्रकार घडले आहेत. त्यांच्या संरक्षणाचे कुठलेही ठोस पाऊले घेतले नाही. बाहेर गावावरून आलेल्या शेतकर्‍यांसाठी राहण्याची, जेवणाची, शौचालयाची, पाण्याची, वीजेची व्यवस्था नाही, हा चाळीस वर्षापासून केलेला प्रस्थापितांचा विकास आहे.





Previous Post

अखेर वडझरी येथील संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रमशाळेची मान्यता रद्द

Next Post

मा.जयदत्त आण्णांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त शिवसंग्रामचे मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन

विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त शिवसंग्रामचे मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन

July 14, 2025
ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 14, 2025
होळ येथील राशन दुकानातून टेम्पोने आणलेले धान्य धारूरमध्ये पकडले!

होळ येथील राशन दुकानातून टेम्पोने आणलेले धान्य धारूरमध्ये पकडले!

July 14, 2025
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
Next Post
मा.जयदत्त आण्णांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

मा.जयदत्त आण्णांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या - डॉ.भारतभूषण क्षीरसागर

सहा आरोपींना रंगेहात पकडत पावणेदोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त!

सहा आरोपींना रंगेहात पकडत पावणेदोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त!

छत्रीची गरज काल पुरतीच…मतदार राजाने सकाळ पासून धरली कपबशी हातात …!

छत्रीची गरज काल पुरतीच...मतदार राजाने सकाळ पासून धरली कपबशी हातात ...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त शिवसंग्रामचे मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन

विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त शिवसंग्रामचे मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन

July 14, 2025

ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

होळ येथील राशन दुकानातून टेम्पोने आणलेले धान्य धारूरमध्ये पकडले!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा