खा. रजनीताई पाटील यांची काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या सदस्यपदी नियुक्ती !

खा. रजनीताई पाटील यांची काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या सदस्यपदी नियुक्ती !

केज प्रतिनिधी:  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारणीत देखील बदल करण्यात आले आहेत. ...

डॉ. साबळेंना गुटखा सापडतो मग अन्न प्रशासन अधिकाऱ्यांना का नाही?

डॉ. साबळेंना गुटखा सापडतो मग अन्न प्रशासन अधिकाऱ्यांना का नाही?

चहाच्या गाड्यावर 15,000 हजाराचा गुटखा तर जिल्ह्यात किती? जिल्ह्यातील अन्न प्रशासन विभाग फक्त नावालाच; जिल्हाधिकारी साहेब थोडे लक्ष द्याच! प्रारंभ ...

जयदत्त क्षीरसागरांचा व शिवसेनेचा यापुढे संबंध राहणार नाही — अनिल जगताप

जयदत्त क्षीरसागरांचा व शिवसेनेचा यापुढे संबंध राहणार नाही — अनिल जगताप

प्रारंभ वृत्तसेवा बीड : माजीमंञी जयदत्त क्षीरसागर यांचा व शिवसेनेचा यापुढे कसलाही संबंध राहणार नसल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल ...

पंचनामे न करता सरसकट  शेतकऱ्यांना मदत द्या..!

पंचनामे न करता सरसकट  शेतकऱ्यांना मदत द्या..!

खा. प्रितमताईंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने भेट...!   बीड प्रतिनिधी परतीच्या पावसाने गेली पंधरा दिवसापासून संपूर्ण जिल्हाभरात पाऊसाने थैमान मांडले आहे. शिरूर का., आष्टी, पाटोदा  तालुक्यात झालेल्या ढगफुटीने तर कहरच केला. शेत पिकासह मनुष्यहानी पण झाली. ऑगस्ट महिन्यातील खंडित पावसामुळे खरीप पिके ताणली गेली. आणि सध्याच्या अतिवृष्टीमुळे पिकांना शेतात तरंगी लागली आहे. पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिन झाला असून, अतिवृष्टीचा फटका सहन करण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांच्या नशिबी आली. उस, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी आदि नगदी पैशाची पिके ऐन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातची गेले आहेत. फळबागांना मोठा फटका बसला असून, उत्पन्नात घट होणार आहे.  शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन, आज बीडच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी सकाळ पासूनच आष्टी, शिरूर का., पाटोदा तालुक्याचा दौरा करून, थेट बांधावर जाऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. निसर्गाच्या अवकृपेत सापडलेला शेतकरी हतबल असून, अनेक शेतकऱ्यांना खा. ताई समोर कैफियत मांडताना उर भरून आला. ताई आता तुम्ही काहीतरी करा असा टाहो फोडत महिला ताईंच्या गळ्यात पडून आपल्या वेदना आणि भावना व्यक्त केल्या. सर्वत्र भयाण परिस्थिती असून, शेती व शेतपिकांचे झालेले नुकसान तर कर्ज आणि उसनवारी करून केलेली लागवड, शेतात उपसलेले काबाड कष्ट लक्षात घेता पिकांचे झालेले नुकसान या सर्व बाबींचा विचार करता आज शेतकरी बांधव हताश व निराश होऊन शून्यात विचार करतो आहे. या दारूण परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ शकतो. गेली आठ दिवसात जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद आहे. या बिकट परस्थितीचा विचार करून, आज खा. प्रितमताई यांनी तातडीने जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची जिल्हा कचेरीच्या दारातच भेट घेऊन, अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा सांगितला. परिस्थिती गंभीर असून, पंचनाम्यासाठी कागदी घोडे नाचवण्यात वेळ न दवडता विना पंचनामा सरसकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, सर्जेराव तात्या तांदळे , किरण आबा बांगर, नवनाथ शिराळे, शांतीनाथ डोरले, बालाजी पवार, कृष्णा तिडके, कपिल सौदा, संभाजी सुर्वे, संतोष राख, बद्रीनाथ जटाल, महेश सावंत, अभिजित तांदळे सर, सुरेश माने आदी उपस्थित होते.

जयदत्त आण्णा चांगले काम करा आम्ही पाठीशी राहू-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जयदत्त आण्णा चांगले काम करा आम्ही पाठीशी राहू-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज शुभारंभ केलाय लोकार्पणासाठी दोघेही येऊ -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड/प्रतिनिधी आज बीडमध्ये प्रत्यक्ष येऊन उद्घाटन करण्याची इच्छा होती मात्र कामाचा ...

शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवाशी न खेळता तात्काळ मदत करावी- शिवसेना केज विधानसभा प्रमुख परशुराम जाधव यांचे आवाहन

शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवाशी न खेळता तात्काळ मदत करावी- शिवसेना केज विधानसभा प्रमुख परशुराम जाधव यांचे आवाहन

केज/ प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार केज विधानसभा संपर्क प्रमुख मा.परशुराम जाधव साहेब हे केज तालुका ...

पंकजाताई मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले !

पंकजाताई मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले !

सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची  मागणी बीड तालुक्यात नुकसान झालेल्या शेती पिकाची केली पाहणी बीड :----परतीच्या पावसाचा ...

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी आपण रस्त्यावर उतरून लढा देवू- विजयसिंह पंडित

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी आपण रस्त्यावर उतरून लढा देवू- विजयसिंह पंडित

उमापूर , चकलांबा महसुल मंडळातील नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी गेवराई  प्रतिनिधी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

रस्त्याच्या कामासाठी आ.संदीप क्षीरसागरांकडून आंदोलनाचा इशारा; जिल्हाधिकार्‍यांना पत्र

रस्त्याच्या कामासाठी आ.संदीप क्षीरसागरांकडून आंदोलनाचा इशारा; जिल्हाधिकार्‍यांना पत्र

बीड प्रतिनिधी : शहरातील विविध रस्त्यांची कामासाठी निधी मंजूर झाला असून या कामांना मंजुरी देखील मिळाली होती.मात्र आता नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार बीड शहरातील 12 रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार बीड शहरातील 12 रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

बीड प्रतिनिधी : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे बीड शहरातील नवीन 12 डीपी रस्त्यांना ...

Page 80 of 96 1 79 80 81 96

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.