• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, May 9, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

30 वर्ष नगराध्यक्ष तरीही समस्या कायम…!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
January 27, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
जनतेच्या समस्या सोडविण्यात माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर फेल
पाणी असून सुद्धा नागरीकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागतेय
पाण्याचे वेळापत्रक नसल्यामुळे पाणी येते कधीही
अनेक भागात वेळेवर स्वच्छता होत नसल्यामुळे साथीचे रोग वाढले
अनेक भागात अजून घंटा गाडीच येत नसल्यामुळे नागरीकांना अडचणप्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील नागरीकांनी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांना तब्बल 30 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती. परंतु नगराध्यक्ष भारतभुषण यांना साध्या नागरीकांच्या समस्या सोडवता आल्या नाहीत. वारंवार तक्रारी, निवेदन देऊन सुद्धा त्या त्या भागातील प्रश्‍न सोडवले गेले नाहीत. मोठ्या अपेक्षांनी शहरकरांनी भारतभुषण यांच्याकडे बीड नगर पालिकेची सत्ता दिली होती. परंतु नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसगार यांनी शहरकरांची निराशाच केली. सध्या बीड शहरात विविध समस्या निर्माण झालेल्या असताना सुद्धा या सर्व समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. पाणी उपलब्ध असून सुद्धा नागरीकांना वेळेवर पाणी मिळत नाही, अनेक भागातील स्वच्छता वेळेवर होत नाही, अनेक भागातील खराब रस्ते दुरुस्त होत नाहीत, पाण्याचे वेळापत्रक नसल्यामुळे नागरीकांना वेळेनुसार पाणी उपलब्ध होत नाही यासह इतर समस्या शहरात निर्माण झाल्या असताना सुद्धा या सर्व प्रश्‍नांकडे नगरराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे येणाऱ्या निवडणूकीत त्यांना याचा फटका बसणार यात शंका नाहीच.

गेल्या 30 वर्षापासून बीड नगर पालिकेची सत्ता नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्याकडे आहे. या दरम्यान त्यांना विविध प्रश्‍न मार्गी लावता आले असते, परंतु यात त्यांना अपयश आले आहे.  सन 1989 मध्ये निकृष्ट दर्जाचे ब्लिचिंग पावडर व त्रुटीमुळे दूषित पाण्यामुळे बीड शहरातील जवळपास 56 लोक कावीळ सारख्या साथीच्या रोगाने मृत्युमुखी पडले होते की नाही, याची जबाबदारी कोणाची? माजलगाव व पाली चे तलाव तुडुंब भरलेले असताना गेल्या दोन वर्षापासून पिण्याचे पाण्यासाठी बीडच्या जनतेला पंधरा पंधरा दिवसाला, दूषित पाणी पाजून दर्दर भटकंती का करावी लागली? शहराची हद्द वाढीच्या दृष्टीने कलम 49,50 प्रमाणे आपण आऊट कट शेत्रा मध्ये पिण्याचे पाण्यासाठी अतिरिक्त पाइपलाइन का केली नाही? कलम 200 ते 211 अकरा पर्यंत नाल्या व मोरया चे कामावर आपली गेल्या तीस वर्षात आपले नियंत्रण होते का नगरसेवक व अधिकार्याचे?  नगरपरिषद अधिनियम आणि 19 65 प्रमाणे शहराचा कचरा पासून घनकचरा करण्यासाठी नगरपरिषद चा टीचिंग ग्राउंड नाही. घनकचरा प्रकल्पासाठी शासनाने कोट्यावधी रुपये आले ते घन कचरा प्रकल्प कोठे आहे? ओल्या कचर्यापासून वीज निर्मिती करा व हे करण्यासाठी 58 लाखाचा वीज प्रकल्प कोठे आहे? मोकाट  जनावरासाठी कोंडवाडा बांधणी कायद्यान्वये बंधनकारक असताना आपण तीस वर्षात कोंडवाडे बांधले किती? नगरपरिषद पाईपलाईनचे 20 कोटी रुपयांचे टेंडर चे ई टेंडर न करता नियम बाहय आठ तुकडे पाडून 54 टक्के जास्त दराने टेंडर नगर परिषदेने आपण दिले का? नाही.? गेल्या दहा वर्षाचे विकासाच्या गप्पा ऐकून कान सुन्न झाले आहेत आता बीड नगर परिषद चे नागरिक तीस वर्षाचे कामाचा हिशोब मागणार कारण की गेल्या दहा वर्षापासून पुन्हा काका-पुतण्याच्या राजकीय वादात शहरातील रस्त्यावर व नाल्याची दुर्दशा घाणीचे साम्राज्य पिण्याचे पाणी ची अवस्था तलावात पाणी असूनही आपण नियमित पाणी मिळत नाही नागरिकाला ह्या मुलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही म्हणून हे कायद्याशी प्रश्‍नावली भारत भूषण समोर जागृक नागरिक म्हणून नैतिकतेच्या आधारावर ठेवीत आहे असे प्रसिद्धीपत्रकात माजी नगरसेवक खालेक पेंटरने प्रसिद्धीस दिले आहे.

शहरातील भाजी मंडई घाणीत

बीड शहरातील नागरीकांना भाजी पाला खरेदी करण्यासाठी विविध समस्यांना सामना करावा लागतो. यासह ग्रामीण भागातील येणाऱ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा भाजी पाला विक्रीसाठी बसताना स्वच्छ जागा मिळत नाही. बीड शहरातील नवी भाजी मंडई या ठिकाणी कोटी रुपये खर्च करुन, त्या ठिकाणी भाजी मंडईसाठी इमारत उभारण्यात आलेली आहे. परंतु त्याची योग्य देखभाल न झाल्यामुळे ती जागा वापराविना तशीच पडून आहे. यासह कॉफी सेंटर परिसरात सुद्धा भाजी मंडईसाठी एक इमारत उभारण्यात आलेली आहे. परंतु ही इमारत सुद्धा तशीच धुळखात पडून आहे. यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य एक प्रकारे धोक्यात आलेले आहे. परंतु यासर्व बाबींकडे नगराध्यक्ष भारतभुषण यांच्याकडून दुर्लक्ष झाले.

शहरात महिलांसाठी शौचालय नाहीत

बीड शहरातील महत्वांच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय उभारण्यात आलेली नाहीत. यात विशेष म्हणजे नगर पालिकेच्या वेबसाईटवर मात्र शहरात 25 शौचालय असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे कागदावर शौचालय दाखवून फक्त स्वच्छतेच्या नावावर पैसे उचलण्याचा हा प्रकार दिसून येत आहे. तर दुसरीकडे महिलांसाठी शौचालय नसल्यामुळे महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी सुद्धा नागरीकांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा हा प्रश्‍न मार्गी लागलेना नाही.


जनतेच्या समस्या सोडविण्यात माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर फेल
पाणी असून सुद्धा नागरीकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागतेय
पाण्याचे वेळापत्रक नसल्यामुळे पाणी येते कधीही
अनेक भागात वेळेवर स्वच्छता होत नसल्यामुळे साथीचे रोग वाढले
अनेक भागात अजून घंटा गाडीच येत नसल्यामुळे नागरीकांना अडचणप्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील नागरीकांनी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांना तब्बल 30 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती. परंतु नगराध्यक्ष भारतभुषण यांना साध्या नागरीकांच्या समस्या सोडवता आल्या नाहीत. वारंवार तक्रारी, निवेदन देऊन सुद्धा त्या त्या भागातील प्रश्‍न सोडवले गेले नाहीत. मोठ्या अपेक्षांनी शहरकरांनी भारतभुषण यांच्याकडे बीड नगर पालिकेची सत्ता दिली होती. परंतु नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसगार यांनी शहरकरांची निराशाच केली. सध्या बीड शहरात विविध समस्या निर्माण झालेल्या असताना सुद्धा या सर्व समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. पाणी उपलब्ध असून सुद्धा नागरीकांना वेळेवर पाणी मिळत नाही, अनेक भागातील स्वच्छता वेळेवर होत नाही, अनेक भागातील खराब रस्ते दुरुस्त होत नाहीत, पाण्याचे वेळापत्रक नसल्यामुळे नागरीकांना वेळेनुसार पाणी उपलब्ध होत नाही यासह इतर समस्या शहरात निर्माण झाल्या असताना सुद्धा या सर्व प्रश्‍नांकडे नगरराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे येणाऱ्या निवडणूकीत त्यांना याचा फटका बसणार यात शंका नाहीच.

गेल्या 30 वर्षापासून बीड नगर पालिकेची सत्ता नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्याकडे आहे. या दरम्यान त्यांना विविध प्रश्‍न मार्गी लावता आले असते, परंतु यात त्यांना अपयश आले आहे.  सन 1989 मध्ये निकृष्ट दर्जाचे ब्लिचिंग पावडर व त्रुटीमुळे दूषित पाण्यामुळे बीड शहरातील जवळपास 56 लोक कावीळ सारख्या साथीच्या रोगाने मृत्युमुखी पडले होते की नाही, याची जबाबदारी कोणाची? माजलगाव व पाली चे तलाव तुडुंब भरलेले असताना गेल्या दोन वर्षापासून पिण्याचे पाण्यासाठी बीडच्या जनतेला पंधरा पंधरा दिवसाला, दूषित पाणी पाजून दर्दर भटकंती का करावी लागली? शहराची हद्द वाढीच्या दृष्टीने कलम 49,50 प्रमाणे आपण आऊट कट शेत्रा मध्ये पिण्याचे पाण्यासाठी अतिरिक्त पाइपलाइन का केली नाही? कलम 200 ते 211 अकरा पर्यंत नाल्या व मोरया चे कामावर आपली गेल्या तीस वर्षात आपले नियंत्रण होते का नगरसेवक व अधिकार्याचे?  नगरपरिषद अधिनियम आणि 19 65 प्रमाणे शहराचा कचरा पासून घनकचरा करण्यासाठी नगरपरिषद चा टीचिंग ग्राउंड नाही. घनकचरा प्रकल्पासाठी शासनाने कोट्यावधी रुपये आले ते घन कचरा प्रकल्प कोठे आहे? ओल्या कचर्यापासून वीज निर्मिती करा व हे करण्यासाठी 58 लाखाचा वीज प्रकल्प कोठे आहे? मोकाट  जनावरासाठी कोंडवाडा बांधणी कायद्यान्वये बंधनकारक असताना आपण तीस वर्षात कोंडवाडे बांधले किती? नगरपरिषद पाईपलाईनचे 20 कोटी रुपयांचे टेंडर चे ई टेंडर न करता नियम बाहय आठ तुकडे पाडून 54 टक्के जास्त दराने टेंडर नगर परिषदेने आपण दिले का? नाही.? गेल्या दहा वर्षाचे विकासाच्या गप्पा ऐकून कान सुन्न झाले आहेत आता बीड नगर परिषद चे नागरिक तीस वर्षाचे कामाचा हिशोब मागणार कारण की गेल्या दहा वर्षापासून पुन्हा काका-पुतण्याच्या राजकीय वादात शहरातील रस्त्यावर व नाल्याची दुर्दशा घाणीचे साम्राज्य पिण्याचे पाणी ची अवस्था तलावात पाणी असूनही आपण नियमित पाणी मिळत नाही नागरिकाला ह्या मुलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही म्हणून हे कायद्याशी प्रश्‍नावली भारत भूषण समोर जागृक नागरिक म्हणून नैतिकतेच्या आधारावर ठेवीत आहे असे प्रसिद्धीपत्रकात माजी नगरसेवक खालेक पेंटरने प्रसिद्धीस दिले आहे.

शहरातील भाजी मंडई घाणीत

बीड शहरातील नागरीकांना भाजी पाला खरेदी करण्यासाठी विविध समस्यांना सामना करावा लागतो. यासह ग्रामीण भागातील येणाऱ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा भाजी पाला विक्रीसाठी बसताना स्वच्छ जागा मिळत नाही. बीड शहरातील नवी भाजी मंडई या ठिकाणी कोटी रुपये खर्च करुन, त्या ठिकाणी भाजी मंडईसाठी इमारत उभारण्यात आलेली आहे. परंतु त्याची योग्य देखभाल न झाल्यामुळे ती जागा वापराविना तशीच पडून आहे. यासह कॉफी सेंटर परिसरात सुद्धा भाजी मंडईसाठी एक इमारत उभारण्यात आलेली आहे. परंतु ही इमारत सुद्धा तशीच धुळखात पडून आहे. यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य एक प्रकारे धोक्यात आलेले आहे. परंतु यासर्व बाबींकडे नगराध्यक्ष भारतभुषण यांच्याकडून दुर्लक्ष झाले.

शहरात महिलांसाठी शौचालय नाहीत

बीड शहरातील महत्वांच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय उभारण्यात आलेली नाहीत. यात विशेष म्हणजे नगर पालिकेच्या वेबसाईटवर मात्र शहरात 25 शौचालय असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे कागदावर शौचालय दाखवून फक्त स्वच्छतेच्या नावावर पैसे उचलण्याचा हा प्रकार दिसून येत आहे. तर दुसरीकडे महिलांसाठी शौचालय नसल्यामुळे महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी सुद्धा नागरीकांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा हा प्रश्‍न मार्गी लागलेना नाही.





Previous Post

भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी समाजात जनजागृती आवश्यक – अँड. अजित देशमुख

Next Post

पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांच्यामुळे मोठा अनर्थ टळला…!

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट

April 22, 2025
Next Post
पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांच्यामुळे मोठा अनर्थ टळला…!

पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांच्यामुळे मोठा अनर्थ टळला...!

धक्कादायक; चक्क ओटी असिस्टेंटच करु लागले ऑपरेशन…!

धक्कादायक; चक्क ओटी असिस्टेंटच करु लागले ऑपरेशन...!

राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी बीड जिल्हयाच्या वाघीण ॲड. संगीता चव्हाण यांची निवड

राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी बीड जिल्हयाच्या वाघीण ॲड. संगीता चव्हाण यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा