• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, March 10, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

राज्यातील सरकार अस्थिर; सत्तेसाठी नेत्यांची मनमानी

Prarambh Team by Prarambh Team
April 26, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा डोंगर : सरकारचे होतेय दुर्लक्ष


प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत यासाठी संविधानाने अनेक नियम घालून दिलेले आहेत. यासह अनेक अधिकार सुद्धा अनेक संस्थांना दिले आहेत. त्यामध्ये राज्याचा कारभार हाकण्यासाठी राज्यशासनाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही मह्न्यािपासून राज्यातील सरकार अस्थित बनल्यामुळे दिग्गज नेत्यांची काम करण्याची मानसिकता दिसत नाही. आघाडी सरकारमधून बाहेर पडलेला शिंदे गट व भाजपने मिळून राज्यात सरकार स्थापन केले परंतु सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत हे नेते स्थिर दिसत नाहीत. कोर्टाचा कधी निकाल येईल व तो निकाल कसा असेल यासह इतर प्रश्‍न या सत्ताधाऱ्यांना भेडसावत आहेत तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलत आहेत. यासह सर्वसामान्यांचे असलेले प्रश्‍न डोंगराएवढे झाले आहेत. या सर्व बाबींकडे सत्ताधारी याकडे दुर्लक्ष का करतायत असा प्रश्‍न उपस्थित होत आहेत. राज्यातील सरकार अस्थिर बनल्यामुळे मात्र सर्वसामान्यांचे प्रश्‍न खोळंबले आहेत.
राज्यामध्ये शिंदे गट व भाजपने एकत्र येत शिंदे सरकार स्थापन केले. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे कामकाज पाहात आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकारचे सोळा आमदार अपात्र की पात्र हा वाद कोर्टात सुरू असून कोर्टाचा निकाल लवकरच येणार असून हा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता तज्ज्ञ वकिलांकडून व्यक्त होत असल्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर बनले आहे. सरकारच अस्थिर असल्यामुळे सत्ताधारी नेते मनमानी करताना दिसत आहेत. गेल्या अडीच वर्षे, एक वर्षे-दोन वर्षे असा कालावधी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा संपलेला असताना सुद्धा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मात्र होताना दिसत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपल्यामुळे त्या त्या संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले आहे. प्रतिनिधीच त्या ठिकाणी नसल्यामुळे नागरिकांना त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे या प्रकरणामध्ये आता कोर्टानेच हस्तक्षेप करून लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्याव्यात व राज्यामध्ये सुरू असलेला सत्ताधारी नेत्यांचा मनमानी कारभार अशीसुद्धा मागणी आता होवू लागली आहे. सत्ताधारी नेत्यांनी एकदाच काय ते ठरवून घ्यावे, अजित दादांना मुख्यमंत्री करायचंय की आहे त्याच मुख्यमंत्र्यांवर काम करायचंय यासह इतर जिल्ह्याचा अतिरिक्त पद्भार दिलेल्या जिल्ह्यांना एकच पालकमंत्री देवून राज्यात सुरू असलेला अनागोंदी कारभार बंद करावा!





Previous Post

अंजनवती येथील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात चोरी; महिलांना मारहाण

Next Post

Beed : आण्णा कोणत्या तोंडाने मत मागताय!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
Beed : आण्णा कोणत्या तोंडाने मत मागताय!

Beed : आण्णा कोणत्या तोंडाने मत मागताय!

MPDA कायद्याअंतर्गत एका गुंडाची हर्सुल कारागृहात रवानगी

MPDA कायद्याअंतर्गत एका गुंडाची हर्सुल कारागृहात रवानगी

नगरपालिका हद्दीतील ‘त्या ‘ 72 कामांची प्रशाकीय मान्यता रद्द

नगरपालिका हद्दीतील 'त्या ' 72 कामांची प्रशाकीय मान्यता रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा