• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, May 9, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

चंद्र-सूर्य असेपर्यंत या देशाचे संविधान कुणी बदलू शकणार नाही – धनंजय मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
November 18, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मेळाव्यात धनंजय मुंडेंना एकमुखी पाठिंबा


आपल्या कामातून सामाजिक न्याय साधणारे धनंजय मुंडे हे परळीचे भविष्य – सचिन कागदे

परळी (प्रतिनिधी) – तुम्हाला व मला अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून ते अगदी मतदान करायला ज्या संविधानाने अधिकार दिला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट व मेहनतीतून देशाचे संविधान निर्माण केलेले आहे. असे संविधान जगात इतर कोणत्याही देशाकडे नाही. मात्र निवडणुका डोळ्यासमोर आल्या की काही लोक जाणीवपूर्वक अमुक पक्षाचे सरकारचे लोक संविधान बदलणार अशा स्वरूपाच्या अफवा पसरवतात आणि समाजाची दिशाभूल करतात. खरंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि त्यांनी निर्मिलेले संविधान हे कुण्या एका समाजासाठी नसून संपूर्ण सार्वभौम भारत देशासाठी आहे; तसेच ते जगासाठी आदर्श आहे. त्यामुळे हे संविधान चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही बदलू शकणार नाही, असे ठाम वक्तव्य कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना व्यक्त केले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने आज राज्याचे युवक अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सचिन भैय्या कागदे यांच्या नेतृत्वात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाने धनंजय मुंडे यांना एकमुखी भक्कम पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, परळीकरांच्या आशीर्वादात इतकी ताकत आहे की मी 19 ला पहिल्यांदा निवडून आल्यास अनपेक्षित पणे सरकारमध्ये सामील झालो आणि मला स्वतः महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाया रचलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मंत्री होता आले.

या खात्याचा मंत्री असताना खात्याच्या नावाची व आपल्या परळीच्या मातीची उंची वाढेल असेच काम मी केले त्याचेच फलस्वरूप आज सामाजिक न्याय खाते स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ठेवले आहे.

पूर्वी दिल्लीत झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांनी आंबेडकर आंबेडकरी चळवळ जपण्यासाठी केलेल्या विविध आंदोलनांचीही आठवण यावेळी जागी केली.

धनंजय मुंडे हे सर्व समावेशक व विकासाभिमुख असे नेतृत्व आहे. सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. सर्वांना समान संधी देण्याची त्यांची वृत्ती असून आपल्या कामातून कायम सामाजिक न्याय साधणारे धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघाचा सर्वांगीण व सर्व समावेशक विकास करू शकतात, त्यामुळे रिपब्लिकन पक्ष व संबंध आंबेडकर अनुयायी हे मंडळी खंबीरपणे उभे राहतील व परळीच्या या भविष्याला भरभरून मतदान करतील असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते तथा नगर परिषद गटनेते सचिन भैय्या कागदे यांनी यावेळी व्यक्त केले.

या मेळाव्यास ज्येष्ठ नेते आर.एस.व्हावळे, तालुकाध्यक्ष शरण मस्के, शहराध्यक्ष कार्तिक कांबळे, तालुका युवक अध्यक्ष रतन रोडे, भीमराव पवळे, प्रदीप भोकरे, शाहेद खान यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.





Previous Post

“वोट,कटवा “भूमिकेतील उमेदवाराला मतदान करून वाया घालवू नका – सुरेश धस

Next Post

समाजाचे प्रेम,आपुलकी पुढे नेहाताई संदीप क्षीरसागर भावूक

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट

April 22, 2025
Next Post
समाजाचे प्रेम,आपुलकी पुढे नेहाताई संदीप क्षीरसागर भावूक

समाजाचे प्रेम,आपुलकी पुढे नेहाताई संदीप क्षीरसागर भावूक

सर्वांच्या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित : आ.संदीप क्षीरसागर

सर्वांच्या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित : आ.संदीप क्षीरसागर

गजानन साखर कारखाना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हक्काचा

गजानन साखर कारखाना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हक्काचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा