• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, September 16, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

Prarambh Team by Prarambh Team
September 16, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
खा.बजरंग सोनवणे यांची पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीत मागणी

बीड: बीड जिल्ह्यात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली. नद्यांना आलेल्या पुराने पात्र सोडले असून आता पिकात पाणी आहेच पण अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. विद्यूत पोल पडले आहेत. घरांची भिंतीही ढासळल्या असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे दादा, सरकारकडून तातडीने मदत द्या, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीत केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे दि.१६ रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून सांयकाळी ६.३० जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्ह्यातील पूर व पीक परिस्थिती आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविधि खातेप्रमूखांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. दि.१३ व १४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार  पर्जन्यमानाची नोंद झाली असून जिल्ह्यातील १५ महसूल मंडळे अतिवृष्टीग्रस्त ठरली आहेत. त्यानंतर कालच्या मागील २४ तासांत पुन्हा एकदा सरासरी ३६.७ मि.मी.पर्जन्यमान झाले आहे. त्यातही १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरी ५६६.१ मि.मी. पर्जन्यमान होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६२०.६ मि.मी.इतका पाऊस झाल्याने मान्सून सरासरीच्या १०९ टक्के इतके पर्जन्यमान झाले आहे. हा पाऊस जिल्ह्यात अत्यंत असमान व अतिवृष्टीच्या स्वरूपात झाल्याने शेती, पशुधन व मानवी वसाहतींवर अतोनात संकट आले आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तुर आदी सर्व प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांची दुभती जनावरे व गुरेढोरे दगावली आहेत. ज्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा आधार पूर्णपणे ढासळला आहे.राहती घरे पडल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली असून रस्त्यावर आली आहेत, घरामध्ये साठवलेले धान्य, वियाणे, औषधे व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतातील सुपीक माती वाहून गेलो असून जमीन पिकवण्यायोग्य राहिली नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट आले आहे. शेतकरी ज्यांच्या श्रमावर आपले जीवन व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ते आज पूर्णपणे कोसळले आहेत, हा केवळ नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वावर आलेले गंभीर संकट आहे. म्हणूनच, जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा यासाठी शासनाने नुकसानग्रस्त भागात तात्काळ व अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई द्यावी. पिकांचे नुकसान, जनावरांच्या मृत्यू, घरांचे पडणे व धान्याचे वाहून जाणे या सर्वांचा वेगळ्या-वेगळ्या गटांमध्ये सविस्तर अहवाल तयार करून त्यानुसार मदत द्यावी, शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अतिवृष्टीमुळे जमीन नापीक झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पैकेज जाहीर करावे. जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पाझर तलाव फुटुन त्याखालील परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेघर झालेल्या कुटुंबांसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था तसेच घरकुल योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करावे. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान व विमा संरक्षण तातडीने द्यावे, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली. यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


खा.बजरंग सोनवणे यांची पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीत मागणी

बीड: बीड जिल्ह्यात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली. नद्यांना आलेल्या पुराने पात्र सोडले असून आता पिकात पाणी आहेच पण अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. विद्यूत पोल पडले आहेत. घरांची भिंतीही ढासळल्या असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे दादा, सरकारकडून तातडीने मदत द्या, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीत केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे दि.१६ रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून सांयकाळी ६.३० जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्ह्यातील पूर व पीक परिस्थिती आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविधि खातेप्रमूखांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. दि.१३ व १४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार  पर्जन्यमानाची नोंद झाली असून जिल्ह्यातील १५ महसूल मंडळे अतिवृष्टीग्रस्त ठरली आहेत. त्यानंतर कालच्या मागील २४ तासांत पुन्हा एकदा सरासरी ३६.७ मि.मी.पर्जन्यमान झाले आहे. त्यातही १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरी ५६६.१ मि.मी. पर्जन्यमान होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६२०.६ मि.मी.इतका पाऊस झाल्याने मान्सून सरासरीच्या १०९ टक्के इतके पर्जन्यमान झाले आहे. हा पाऊस जिल्ह्यात अत्यंत असमान व अतिवृष्टीच्या स्वरूपात झाल्याने शेती, पशुधन व मानवी वसाहतींवर अतोनात संकट आले आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तुर आदी सर्व प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांची दुभती जनावरे व गुरेढोरे दगावली आहेत. ज्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा आधार पूर्णपणे ढासळला आहे.राहती घरे पडल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली असून रस्त्यावर आली आहेत, घरामध्ये साठवलेले धान्य, वियाणे, औषधे व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतातील सुपीक माती वाहून गेलो असून जमीन पिकवण्यायोग्य राहिली नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट आले आहे. शेतकरी ज्यांच्या श्रमावर आपले जीवन व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ते आज पूर्णपणे कोसळले आहेत, हा केवळ नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वावर आलेले गंभीर संकट आहे. म्हणूनच, जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा यासाठी शासनाने नुकसानग्रस्त भागात तात्काळ व अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई द्यावी. पिकांचे नुकसान, जनावरांच्या मृत्यू, घरांचे पडणे व धान्याचे वाहून जाणे या सर्वांचा वेगळ्या-वेगळ्या गटांमध्ये सविस्तर अहवाल तयार करून त्यानुसार मदत द्यावी, शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अतिवृष्टीमुळे जमीन नापीक झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पैकेज जाहीर करावे. जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पाझर तलाव फुटुन त्याखालील परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेघर झालेल्या कुटुंबांसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था तसेच घरकुल योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करावे. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान व विमा संरक्षण तातडीने द्यावे, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली. यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.





Previous Post

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

Next Post

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

September 16, 2025
17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

September 11, 2025
जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

September 10, 2025
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

September 8, 2025
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

September 8, 2025
जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

September 6, 2025
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

September 3, 2025
अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

August 26, 2025
मस्साजोग प्रकरणात शासन-प्रशासनाने न्याय द्यावा- आ.संदीप क्षीरसागर

मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला – आ.संदीप क्षीरसागर

August 26, 2025
ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

August 19, 2025
Next Post
बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

September 16, 2025

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा